लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या असल्या, तरी विधानसभेत आम्ही दुप्पट जागा मागत नाहीत. आम्ही निम्म्याच जागा मागतो आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना…
स्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही राज्यातील आघाडीच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फोडले आहे.
पालकमंत्री व येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना जेव्हा राष्ट्रवादीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस आघाडी आणि युतीला पाच-पाच जागा मिळाल्या असताना यावेळी भारतीय जनता पक्ष- शिवसेना समर्थित महायुतीने
महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपासून सुरू झालेली भाजपच्या विजयाची घौडदौड लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला थांबविता आली नाही.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मतांनी विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केल्याचा आनंद येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची…
गेल्या महिनाभरापासून निवडणूक निकालाची उत्सुकता लागलेली असताना प्रत्येकाचे लक्ष नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी होणार असलेल्या कळमना मार्केट परिसराकडे…
देशात कोणाचे सरकार येणार याची गरमागरम चर्चा टीव्ही चॅनल्स आणि लोकांच्यात सुरू असताना पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळपासून ऐरोलीच्या उद्यानात माळीकाम…
कोणताही सर्वसामान्य नाशिककर आपली सहज भेट घेऊ शकेल. त्यासाठी कोणा मध्यस्थाची गरज भासणार नाही किंवा कोणाला अडविले जाणार नाही,
देशभरात निर्माण झालेल्या मोदी लाटेच्या प्रभावाखाली धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. अमरिश…
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो नवमतदार आणि तरुणाईच्या सहभागाचा. आजच्या निकालाच्या दिवशी या तरुणाईच्या मनात
‘अब की बार किस की सरकार?’ असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच छळत होता, परंतु या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात किंवा त्यावर चर्चा…
संसदेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर विविध प्रश्नांवरून जोरदार हल्ला चढविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मंगळवारी त्यांच्यावर स्तुतिसुमने…
केंद्रात होणाऱ्या सत्ताबदलास अनुरूप ठरेल अशा पद्धतीने पंतप्रधानांच्या कार्यालयाचे आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले असल्याने या दोन्ही अत्यंत…
भारतात येत्या १६ मे नंतर स्थानापन्न होणाऱ्या सरकारबरोबर आम्ही अधिक निकटतेने काम करून, पुढील काळही दोन्ही देशांसाठी स्थित्यंतराचा राहील असे…
‘जनमत चाचण्यां’मधून काँग्रेसचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते सरसावले…
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात नवे सरकार स्थापन होण्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांमधून मिळाले असले तरी अमेरिकेने मोदी…
वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्याविरोधात सोमवारी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदविण्यात आला.
‘निवडणुकीचा वाढलेला टक्का पाहता तरुणाईने मोठय़ा प्रमाणात मतदान केले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या तरुणाईला बदल हवा असून लोकसभा…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.