नागपूर: आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाकडे पूर मदत तुकडीची मदत मागविली होती.
नागपूर जिल्हा प्रशासनाने भारतीय लष्कराच्या तुकड्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या पूर बचाव कार्यासाठी अंबाझरी परिसरात उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आल्या होत्या. भारतीय सैन्याने विविध वयोगटातील सुमारे ४० लोकांची सुटका केली आणि त्यांना वैद्यकीय मदतही पुरवली.

ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…

मविआच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठवली ; उच्च न्यायालयाकडून सर्व याचिका निकाली

सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा

नागपुरात चार तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, फडणवीसांकडून आढावा