
ओम राऊत लेखक दिग्दर्शक म्हणून नवोदित असला तरी त्याने पूर्ण तयारीनिशी ही पटकथा अजयसमोर आणली.

ओम राऊत लेखक दिग्दर्शक म्हणून नवोदित असला तरी त्याने पूर्ण तयारीनिशी ही पटकथा अजयसमोर आणली.

नदीनं वाहतं राहिलं पाहिजे. ती कोणत्याही एका किनाऱ्यावर अडकली, तरी वाहणं थांबतं आणि त्या साचल्या पाण्याचं डबक्यात रूपांतर होऊ लागतं.



काही माणसं अशी असतात की ती आहेत या जाणिवेतच इतरांना खूप ताकद मिळत असते. डॉ. श्रीराम लागू तसे होते.

महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेले राज्य गणले जाते. राज्याची ही ओळख निर्माण होण्यामध्ये ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’चा सिंहाचा वाटा आहे.

आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्दय़ावरून वादाचा धुरळा उडाला आहे.

डॉ. स्पिंक यांनी गेली ६५ वष्रे अजिंठय़ावर अमूल्य योगदान देणारे संशोधन केले. अजिंठा हा त्यांचा श्वास होता. त्यांच्या निधनामुळे अजिंठय़ाने…

देशावर मंदीचं सावट असल्याची चर्चा गेले काही महिने सातत्याने होते आहे.

आपल्या देशाला कर्करोगाने घातलेला विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होतोय.

गेल्या तीन दशकांमध्ये चीनने शंभरहून अधिक युद्धनौकांची बांधणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

चीनपासून सुरू होऊन रोमपर्यंत जाणारा प्राचीन ‘सिल्क-रूट’, रेशीम उद्योगात त्या काळात चीनला असलेले महत्त्वाचे स्थान आणि तेथील या उद्योगाची सद्यस्थिती…