
रेल्वेने प्रवास करताना आपण अनेक रेल्वे स्थानकांमधून जातो. पण भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन कोणते आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का?…
केवळ नाव व गणवेश बदलून हमालांच्या परिस्थितीत फरक पडणार आहे का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.…
मुंबईतील मेट्रोशी एकीकृत करण्याच्या घोषणेपलीकडे प्रभू यांनी मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेसाठी एकही आश्वासन दिले नाही.
तब्बल ८४ लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करणारी मुंबईची उपनगरी सेवा नेहमीच गर्दीने ओसंडून वाहत असते.
रेल्वे अर्थसंकल्प मांडणार असून त्यातून जुने घोषित प्रकल्प मार्गी लागावेत, इतकीच ठाणेकरांची अपेक्षा आहे.
रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्पात प्रवासी भाडय़ात किमान १० टक्क्यांची वाढ करण्याचा विचार चालवला आहे.
रेल्वे अर्थसंकल्पातील माल वाहतूक दरांमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात प्रमुख १२ वस्तूंचे दर १० टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याच्या तरतुदीने संबंधित क्षेत्रातील समभागांचे मूल्य गुरुवारी भांडवली बाजाराच्या व्यवहारात कमालीने…
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५-१६ सालासाठी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे वस्तुनिष्ठ, व्यवहार्य असे वर्णन करीत खासगी क्षेत्राला अधिकाधिक वाव निर्माण करणाऱ्या…
मुंबईकरांसाठी गेल्या अनेक अर्थसंकल्पांमध्ये अनेक घोषणा झाल्या असल्या, तरी त्यापैकी बहुतांश घोषणा प्रत्यक्षात उतरलेल्या नाहीत. यातील मध्य रेल्वेवरील पाचवी-सहावी मार्गिका…
निर्देशांकांत नाममात्र वाढ करणारे बुधवारी बाजारात झालेल्या व्यवहारात रेल्वेशी संबंधित समभागांचे मूल्य सपाटून खालावले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे गुरुवारी…
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गुरुवारी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. प्रभू हे कोकणातील असल्याने कोकणवासीयांना त्यांच्याकडून यंदाच्या अर्थसंकल्पात मोठय़ा…
भाजपप्रणीत रालोआ सरकारने सादर केलेल्या आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पावर शुक्रवारी लोकसभेत जोरदार टीका करण्यात आली.
रेल्वेच्या अर्थसंकल्पात यंदा जिल्हय़ाला झुकते माप मिळाल्याचा दावा खासदार दिलीप गांधी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग…
रुपयात फक्त सहा पैसे उद्याच्या विचारासाठी उरतील, अशा जमाखर्चाचा रेल्वे अर्थसंकल्प मांडतानाच, नवे रेल्वेमार्ग यापुढे खासगी आणि सरकारी गुंतवणुकीतून उभारले…
केवळ दोन जलद व दोन अतिजलद गाडय़ा, एका मार्गाचे दुहेरीकरण व तिसरा रेल्वे मार्ग विदर्भाच्या झोळीत टाकून रेल्वेमंत्र्यांनी विकासासाठी आसुसलेल्या…
अव्यवस्थापन, अनास्था आणि निधीची चणचण यामुळे गेल्या काही वर्षांपासून अर्थबंबाळ झालेला रेल्वेचा रथ पुन्हा जोमाने दौडावा यासाठी रेल्वेमंत्री सदानंद गौडा…
भारतीय जनता पक्षाचे आज्ञाधारक ‘स्वयंसेवक’ असलेले रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. भाषणादरम्यान सातत्याने तृणमूल…
मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या आरक्षण गैरव्यवहारांविषयीच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रेल्वे अर्थसंकल्पात दररोजचे एक कोटी प्रवासी असलेल्या मुंबईला डावलल्याने कमालीची नाराजी व्यक्त करताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या या…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.