राजू शेट्टी

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
In Parbhani, Raju Shetty held a protest march to draw attention to the suicide of a farmer couple
शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येकडे लक्ष वेधण्यासाठी परभणीत राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी (दि.३० एप्रिल) माळसोन्ना येथून पदयात्रेस प्रारंभ झाला.

Swabhimaani Shetkari Sanghatana news in marathi
कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीबाबत पवार काका पुतणे गप्प का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची विचारणा

कारखानदारांच्या सोयीऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तंत्रत्रानाचा वापर व्हावा. साखर कारखाने काटा मारतात. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Onion , price , guaranteed price ,
कांद्याला १५०० रुपये हमीभाव द्यावा – राजू शेट्टी यांची मागणी

कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने भाव पडले. ही सरकारची जबाबदारी आहे. नाफेडमार्फत होणाऱ्या खरेदीवर आमचा भरवसा नाही. त्यामुळे…

Raju Shetty criticizes Shaktipeeth highway as loot by bureaucrats and contractors
शक्तिपीठ महामार्ग नोकरशहा आणि कंत्राटदारांनी केलेली लूट – शेट्टी

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग राजकारणी, कंत्राटदार आणि नोकरशहा यांनी केलेला मोठा घोटाळा आहे आणि सार्वजनिक पैशाची लूट असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी…

Farmers stopped soil testing machine on Shaktipeeth highway Kalamnuri taluka hingoli district
शक्तिपीठ महामार्गावरील माती परीक्षण यंत्रे शेतकऱ्यांनी रोखली, काम न करताच यंत्रणा परतली; कळमनुरी तालुक्यातील घटना

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.

Raju Shetti On Loan Waiver of Farmers
Raju Shetti : “…तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही”, राजू शेट्टींचा इशारा; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत.

pune raju shetti
“सध्याचे राज्यकर्ते आमच्याशी औरंगजेबापेक्षा वाईट वागतात”, राजू शेट्टी यांची टीका

ऊस उत्पादकांना उसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम (एफआरपी) एकरकमी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Raju Shetty case verdict news in marathi
राजू शेट्टी दोन खटल्यात निर्दोष मुक्त

२०१९ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी जातीयवादी वादग्रस्त विधान करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Swabhimani Shetkari Sanghatana raju shetti agitation Ankali toll plaza kolhapur quadruple compensation for land acquisition the National Highways
रत्नागिरी – नागपूर महामार्गावर आंदोलन करणाऱ्यांची धरपकड; महिला, राजू शेट्टी ताब्यात

मुख्यमंत्र्यांशी बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. – राजू शेट्टी

Raju Shetty statement regarding Shakti Peeth
मुठभरांच्या कोटकल्याणासाठी शक्तीपीठचा घाट; राजू शेट्टी

मूठभर लोकांचे कोटकल्याण करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला असून याला विरोध करण्यासाठी १२ मार्च रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येणार असल्याचे…

Raju Shetty warns of protest in front of Agriculture Minister house |… अन्यथा कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन - राजू शेट्टी यांचा इशारा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
… अन्यथा कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन – राजू शेट्टी यांचा इशारा

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करण्यापेक्षा कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

raju shetti
“लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच”, राजू शेट्टी यांची टीका

लाडकी बहिण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे.

संबंधित बातम्या