

मुंबई महानगरात करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राज्य सरकार परिस्थितीचा आढावा घेत आहे.
करोनाची लाट सुरु झाल्यापासून UTS वरुन तिकीट, पास मिळण्याची सुविधा बंद होती, आता युनिवर्सल पास हे UTS अॅपशी जोडण्यात आल्याने…
"भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषेच्या समन्वयात आहे '', असंही गृहमंत्री म्हणाले.
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील प्राणवायू प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले.
अनेकांनी दररोज काही तास या कामासाठी आम्ही देऊ व पडेल ते काम करू, अशी तयारी दाखवली.
दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या वाढल्याने प्राणवायूची गरजही वाढली.
औरंगाबाद येथे पीएम केअर निधीतून १५० व्हेंटिलेटर पुरविण्यात आले. त्यापैकी पूर्वी देण्यात आलेल्या ५० पैकी ४२ व्हेंटिलेटर सुरू असल्याचा दावा…
जालना शहरातील दोन खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत.
करोनाचा फैलाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त करून, नियमांच्या कठोर पालनासाठी पोलिसांना एसआरपी आणि गृहरक्षक दलाची मदत घेण्याची सूचना केली.
दुसऱ्या लाटेत बालकांमध्ये करोना संसर्गाची लागण झपाटय़ाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.