scorecardresearch

Marathi News

रिसर्च

Monsoon Ayurveda Health Tips for Rainy Season | Vat Prakop Causes and Remedies in Ayurveda | पावसाळ्यात वातप्रकोप टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपाय | पश्चिम वारे आणि आरोग्यावर होणारा परिणाम

Monsoon Ayurveda Vat Prakop: पावसाळा सुरू होताच सांधेदुखी आणि थकवा का वाढतो? ‘वातप्रकोप’ टाळण्यासाठी आयुर्वेदाचा महत्त्वाचा सल्ला

Monsoon Ayurveda Health Vat Prakop: पावसाळ्यात पश्चिम दिशेकडून येणाऱ्या ‘वारुण’ वाऱ्यांमुळे शरीरात वात, पित्त आणि रक्ताचा प्रकोप कसा होतो, याविषयी…

ताज्या बातम्या

LS-explained1

मनी-मंत्र

मनोरंजन

क्रीडा

देश-विदेश

मुंबई च्या बातम्या

loading..

लाइफस्टाइल

shorts
पावसाळा सुरू होताच सांधेदुखी आणि थकवा का वाढतो? ‘वातप्रकोप’ टाळण्यासाठी महत्त्वाचा सल्ला

आधुनिक हवामानशास्त्रानुसार भारतात पाऊस आणणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटले जाते. परंतु, प्राचीन सुश्रुतसंहिता आणि आयुर्वेदानुसार या पश्चिमेकडील वाऱ्यांना ‘वारुण वारे’ असे संबोधले गेले आहे. निसर्गातील या बदलांचा थेट परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पावसाळ्यातील थंड आणि ओलसर वातावरणामुळे शरीरात वाताचा प्रकोप कसा होतो आणि आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि वातप्रकोप कसा टाळावा, याचे हे सविस्तर आयुर्वेदिक मार्गदर्शन.