Monsoon Ayurveda Health Vat Prakop: पावसाळ्यात पश्चिम दिशेकडून येणाऱ्या ‘वारुण’ वाऱ्यांमुळे शरीरात वात, पित्त आणि रक्ताचा प्रकोप कसा होतो, याविषयी…

Gold price in 1947 vs 2026 inflation impact : १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालेल्या भारतामध्ये १ रुपयात…

आधुनिक हवामानशास्त्रानुसार भारतात पाऊस आणणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटले जाते. परंतु, प्राचीन सुश्रुतसंहिता आणि आयुर्वेदानुसार या पश्चिमेकडील वाऱ्यांना ‘वारुण वारे’ असे संबोधले गेले आहे. निसर्गातील या बदलांचा थेट परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पावसाळ्यातील थंड आणि ओलसर वातावरणामुळे शरीरात वाताचा प्रकोप कसा होतो आणि आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि वातप्रकोप कसा टाळावा, याचे हे सविस्तर आयुर्वेदिक मार्गदर्शन.
