
‘सामना’, ‘सिंहासन’नंतर मराठीत राजकीय चित्रपट का नाही झाले, हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलगामी प्रश्न आहे.
ठिकठिकाणच्या जनतेला उजव्या विचाराची मांडणी करणाऱ्या खंबीर, कणखर नेतृत्वाची भुरळ पडते आहे.
जागतिकीकरण आणि डिजिटल संस्कृतीने जगभरातील खाद्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल झाले आहेत.. होत आहेत.
बाहेर कलकलतं ऊन. दूरवरच्या डोंगरावर जागोजागी फाटलेल्या, चिंध्या झालेल्या सावलीखाली कुठं कुठं दिसणारं जितराब.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.