
केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कंधार शिवारातील विधी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या मन्याड नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा रविवारी (२२ मे) दुपारी पाण्यात बुडून…
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सोळाशे ऐंशी कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती
अभिनेता सुमित राघवनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
अलीकडे २० मे रोजी प्रकाशित झालेल्या वन अर्थ जर्नलमध्ये समाविष्ट केलेल्या संशोधनानुसार, वातावरणातील वाढत्या तापमानाचा जगभरातील व्यक्तींच्या झोपेवर नकारात्मक परिणाम…
एका २१ वर्षाच्या तरुणीने २० वर्षीय युवकासोबत विवाह करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाइनने मुलाच्या…
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ बुधवारी २५ मे रोजी दुपारी ३ वाजता पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज…
ट्विटरच्या म्हणण्यानुसार, संघर्ष किंवा युद्धाच्या काळात फेक न्यूजची संख्या वाढते, ज्यामुळे संघर्ष वाढतो
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांच्या मागे गेल्या वर्षभरा