
या भागातील शेकडो गावांमधील पेयजलाची समस्या कायम आहे.
पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे.
जून २०१७ रोजी येथूनच शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली होती. संपूर्ण महाराष्ट्रात हा शेतकरी संप गाजला होता.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला या पेसा ग्रामसभेच्या माध्यमातून यावर्षी करण्यात आलेल्या तेंदूपत्ता हंगामात ११ रुपये प्रती शेकडा या दराने तेंदुपत्तातील…
हल्ली बहुतेक महिलांना साडीसोबत बेल्ट घालायला आवडते. जेव्हा तुम्ही साडीसोबत बेल्ट कॅरी करता तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.…
स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले…
मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत माहिती घ्यावी, अशा सूचना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नायडू रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.
तुम्हाला माहिती आहे का की धार्मिक शास्त्रांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे सकाळी उठल्यानंतर माणसाने करायला हवे. असे केल्याने…
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली…
लोणावळ्यातील नागफणी पॉईंट येथील घनदाट जंगलात २४ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे.