
जनता दल (सेक्युलर) ने सत्ताधारी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.
या आंदोलनामुळे काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता.
केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलात जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेला संपूर्ण भारतभरातून विरोध केला जातोय.
अग्निपथ योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.
बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये हिंसक आंदोलने
काँग्रेसचे आज राजभवानासमोर आंदोलन; “वेळ आलीच तर जेलभरो करण्याचाही निर्णय घेतलेला आहे”, असंही पटोलेंनी सांगितलं आहे.
इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
विरोधी पक्ष काँग्रसेने देखील यावरून पंतप्रधान मोदींनावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबई, नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा
दक्षिण गुजरातच्या डांग जिल्ह्यातील एका मंदिराच्या ट्रस्टमधून विजय पटेल या भाजपाच्या आदिवासी आमदाराला काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
आठ वर्षांत मोदी सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे, असे केद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
भाजपा प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मदांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आखाती देशांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. या अवमान प्रकरणी तेलंगणाचे मंत्री के. टी. रामराव…
प्रेषित मोहम्मद यांच्या अवमानना प्रकरणाचे कुवेतमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.
काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही केला
भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद जगभरात उमटत आहेत.
“जाणीवपूर्वक नव्या पिढीच्यामध्ये आज धर्मवादाचा प्रसार करण्याचं काम काही लोक करतात”. असंही म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर अनाकलनीय आणि अनपेक्षित निकाल, आर्थिक अधोगती, जाहिरातबाजी, राज्यांबाबतचा दुजाभाव…
“जम्मू-कश्मीरमध्येही राज्यपाल राजवट म्हणजे केंद्राचीच सत्ता आहे. मग तरीही जम्मू-कश्मीर अशांतच का आहे?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
आंदोलनावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद
अमृता फडणवीस यांनी सोशल नेटवर्किंगवरुन या दुबई एक्स्पो २०२० मधील फोटो शेअर करत मोदी सरकारचं कौतुक केलंय.
या कलाकृतींमध्ये भगवान शिव, त्यांचे शिष्य, भगवान विष्णू आणि त्यांची रूपे, जैन परंपरा, चित्रे आणि सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे.
२,७०० कोटी रुपये रोखीत आणि एअर इंडियावरील कर्जदायित्वापैकी १५,३०० कोटी रुपये असा एकूण १८,००० कोटी रुपयांचा मोबदला