
आरोपी हा मूळचा मध्यप्रदेशातील असून तो गेल्या काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नागपुरात आला होता. त्याला १३ वर्षांची मुलगी आणि १०…
हमीभावाला घटनात्मक हमीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचे आवाहन त्यांनी केले.
रोना साथीच्या काळात विविध क्षेत्रांतील उलाढाल मंदावलेली असताना शिक्षण क्षेत्रातील गरजांनी व्यावसायिकांना आशेचा किरण दाखवला.
२०१० पासून १३ हजारांहून अधिक भारतीयांना राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगांत डांबले गेले होते.
रशियाच्या वाटय़ास ना यश आले ना जगाची सहानुभूती. उलट पुतिन हे अधिकाधिक खलनायक ठरू लागले आणि त्यांची राजनैतिक पुण्याईही आटत…
पती-पत्नीची जोडी कशी असावी या विषयीही काही मते समाजात पक्की रुजलेली आहेत. म्हणजे पत्नी सुंदरच असावी, पती गुणाने उजवा असावा.
विभा कंपनीच्या जागेवर सुरू केलेले हे करोना केंद्र सुरू ठेवण्यास नकार दिल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.
अमेरिकेत ‘बायडेन प्रशासनाने’ मे २०२१ मध्ये स्थानिक लोकसमुदायांना जैवविविधता संवर्धन आणि पुनस्र्थापना यासाठी शपथ घेण्याची विनंती केली आहे
गांधीजींमुळे त्यांच्या लक्षात आले की आपण ज्याला आदर्श म्हणतो, ते व्यवहारांच्या कसोटीवर सिद्ध करायचे असतात.
भारतातही ‘टोवर्डस इक्वॅलिटी’ नावाचा अहवाल केंद्र सरकारने प्रकाशित केला. नंतर विविध केंद्र सरकारांनी संयुक्त राष्ट्रसंघात काही जागतिक करार केले.